Homeजिल्हामहाराष्ट्राला हिंदीची नाही तर देशाला मराठीची गरज.- ॲड जय गायकवाड

महाराष्ट्राला हिंदीची नाही तर देशाला मराठीची गरज.- ॲड जय गायकवाड

उल्हासनगर दि.२० : राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिली पासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. स्वराज्य संघटना सरकारचा या भूमिकेचा निषेध करीत असल्याचे ॲड जय गायकवाड यांनी सांगतले .

ॲड जय गायकवाड म्हणाले मुळात महाराष्ट्राच्या राज्य कारभाराची भाषा ही मराठी आहे. त्यामुळे भाषेची सक्ती करणे चुकीचे आहे. या आंदोलनात आम्ही राज ठाकरे यांचा भूमिकेशी सहमत असून सरकार ने हिंदी भाषेची सक्ती करू नये हीच स्वराज्य संघटनेची देखील मागणी आहे. आपण जर महाराष्ट्राचा अभ्यास केला तर प्रत्येक राज्यातील माणूस हा महाराष्ट्रात पोट भरण्यासाठी अनेक वर्षापासून येत आहे आणि पैसे कमवून आपल्या कुटुंबाचा उद्धारनिर्वाह करत आहे. आज देखील अनेक राज्यातून लोक लाखाचा संख्येने महाराष्ट्रात येत आहेत. जर सर्व राज्यातील लोक पोट भरण्यासाठी महाराष्ट्र मध्ये येत असतील तर राज्याला हिंदीची नाही तर देशाला मराठी भाषेची गरज आहे, त्यामुळे परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकार ने हिंदीची सक्ती केलेला निर्णय मागे घेऊन देशाला मराठी भाषा शिकण्याची सक्ती करावी हीच आमच्या संघटनेची मुख्य मागणी आहे आणि त्यासाठी लवकरच संघटनेचा माध्यमातून पत्र व्यवहार करणार असून शासनाकडे याबाबत पाठपुरावा केला जाईल असे देखील ॲड जय गायकवाड यांनी सांगतले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

फडणवीसांनी पुन्हा दिल्लीतील हालचाली फेटाळून लावल्या, ‘भारत विथ पीएम’ | मुंबई बातम्या

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा दिल्लीला हलवल्याचा अंदाज खोडून काढला आणि ते म्हणाले की ते “फक्त मुंबईत... महाराष्ट्रातच” राहणार आहेत.केंद्रीय...

पुण्याच्या आयटी कॉरिडॉरमध्ये प्रीमियम, आरोग्य-केंद्रित टिफिन सेवांसाठी वाढती भूक दिसत आहे | पुणे बातम्या

पुणे : पुण्यातील आयटी कॉरिडॉरमध्ये प्रीमियम टिफिन सेवांना जोरदार मागणी दिसून येत आहे कारण कार्यरत व्यावसायिक वाढत्या प्रमाणात हेल्दी, गॉरमेट जेवणाचे पर्याय...

‘माझा खेळ तोच आहे’: अवघ्या १५ व्या वर्षी ‘मॅन ऑफ द सिरीज’ ठरल्यानंतर वैभव...

वैभव सूर्यवंशी (एएनआय फोटो) भारताचा किशोरवयीन संवेदना वैभव सूर्यवंशी याने हरारे येथे झिम्बाब्वेवर 3-0 ने भारताच्या T20I मालिकेत बाजी मारल्यानंतर, सामनावीर आणि मालिका...

कन्फ्यूशियसचे दिवसाचे कोट, “जेव्हा तुम्ही एखाद्या योग्य व्यक्तीला पाहता, तेव्हा त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न...

कन्फ्यूशियसचे दिवसाचे कोट कन्फ्यूशियस हा इतिहासातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रभावी विचारवंतांपैकी एक आहे. त्याच्या शिकवणींनी चीन, कोरिया, जपान, व्हिएतनाम आणि आशियातील इतर अनेक...

कळव्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाचा तरण तलाव आणि क्रीडा संकुलातून होतकरू खेळाडू घडतील- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यशवंत रामा साळवी तरण तलाव पुनर्विकास आणि बहुउद्देशीय क्रीडा संकुलाच्या कामाचे भूमिपूजन - ५० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात -...

फडणवीसांनी पुन्हा दिल्लीतील हालचाली फेटाळून लावल्या, ‘भारत विथ पीएम’ | मुंबई बातम्या

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा दिल्लीला हलवल्याचा अंदाज खोडून काढला आणि ते म्हणाले की ते “फक्त मुंबईत... महाराष्ट्रातच” राहणार आहेत.केंद्रीय...

पुण्याच्या आयटी कॉरिडॉरमध्ये प्रीमियम, आरोग्य-केंद्रित टिफिन सेवांसाठी वाढती भूक दिसत आहे | पुणे बातम्या

पुणे : पुण्यातील आयटी कॉरिडॉरमध्ये प्रीमियम टिफिन सेवांना जोरदार मागणी दिसून येत आहे कारण कार्यरत व्यावसायिक वाढत्या प्रमाणात हेल्दी, गॉरमेट जेवणाचे पर्याय...

‘माझा खेळ तोच आहे’: अवघ्या १५ व्या वर्षी ‘मॅन ऑफ द सिरीज’ ठरल्यानंतर वैभव...

वैभव सूर्यवंशी (एएनआय फोटो) भारताचा किशोरवयीन संवेदना वैभव सूर्यवंशी याने हरारे येथे झिम्बाब्वेवर 3-0 ने भारताच्या T20I मालिकेत बाजी मारल्यानंतर, सामनावीर आणि मालिका...

कन्फ्यूशियसचे दिवसाचे कोट, “जेव्हा तुम्ही एखाद्या योग्य व्यक्तीला पाहता, तेव्हा त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न...

कन्फ्यूशियसचे दिवसाचे कोट कन्फ्यूशियस हा इतिहासातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रभावी विचारवंतांपैकी एक आहे. त्याच्या शिकवणींनी चीन, कोरिया, जपान, व्हिएतनाम आणि आशियातील इतर अनेक...

कळव्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाचा तरण तलाव आणि क्रीडा संकुलातून होतकरू खेळाडू घडतील- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यशवंत रामा साळवी तरण तलाव पुनर्विकास आणि बहुउद्देशीय क्रीडा संकुलाच्या कामाचे भूमिपूजन - ५० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात -...
error: Content is protected !!