Homeजिल्हामहाराष्ट्राला हिंदीची नाही तर देशाला मराठीची गरज.- ॲड जय गायकवाड

महाराष्ट्राला हिंदीची नाही तर देशाला मराठीची गरज.- ॲड जय गायकवाड

उल्हासनगर दि.२० : राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिली पासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. स्वराज्य संघटना सरकारचा या भूमिकेचा निषेध करीत असल्याचे ॲड जय गायकवाड यांनी सांगतले .

ॲड जय गायकवाड म्हणाले मुळात महाराष्ट्राच्या राज्य कारभाराची भाषा ही मराठी आहे. त्यामुळे भाषेची सक्ती करणे चुकीचे आहे. या आंदोलनात आम्ही राज ठाकरे यांचा भूमिकेशी सहमत असून सरकार ने हिंदी भाषेची सक्ती करू नये हीच स्वराज्य संघटनेची देखील मागणी आहे. आपण जर महाराष्ट्राचा अभ्यास केला तर प्रत्येक राज्यातील माणूस हा महाराष्ट्रात पोट भरण्यासाठी अनेक वर्षापासून येत आहे आणि पैसे कमवून आपल्या कुटुंबाचा उद्धारनिर्वाह करत आहे. आज देखील अनेक राज्यातून लोक लाखाचा संख्येने महाराष्ट्रात येत आहेत. जर सर्व राज्यातील लोक पोट भरण्यासाठी महाराष्ट्र मध्ये येत असतील तर राज्याला हिंदीची नाही तर देशाला मराठी भाषेची गरज आहे, त्यामुळे परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकार ने हिंदीची सक्ती केलेला निर्णय मागे घेऊन देशाला मराठी भाषा शिकण्याची सक्ती करावी हीच आमच्या संघटनेची मुख्य मागणी आहे आणि त्यासाठी लवकरच संघटनेचा माध्यमातून पत्र व्यवहार करणार असून शासनाकडे याबाबत पाठपुरावा केला जाईल असे देखील ॲड जय गायकवाड यांनी सांगतले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गोंधळात टाकणारा फरक : आरोग्य विभागाला पुण्यात डेंग्यूचे ४५२ रुग्ण; PMC फक्त 22 |...

पीएमसीने रुग्णालयांना त्यांचा डेटा सुधारण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत पुणे: शहरातील डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या संख्येत PMC आणि राज्य आरोग्य डेटामधील गोंधळात टाकणारा फरक दिसून...

आषाढी एकादशीनिमित्त बिर्ला मंदिरात श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन; सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना

शहाड दि. २६ ( प्रमोद दळवी )  : देवशयनी आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने उल्हासनगर येथील बिर्ला मंदिरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी...

अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त उल्हासनगरात महिलांसाठी ‘मेनोपॉज जनजागृती व्याख्यान’ उत्साहात संपन्न

उल्हासनगर दि. २६ ( प्रमोद दळवी ) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उल्हासनगर शहर जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा. हरकिरण कौर सोनिया धामी यांच्या...

खजाना येथे दिग्गज आणि तरुण आवाज गझल जिवंत ठेवतात | मुंबई बातम्या

खजाना महोत्सवाच्या रौप्यमहोत्सवी आवृत्तीने गझल प्रकार साजरा केला. दिग्गज आणि तरुण कलाकारांनी मंच सामायिक केला, त्याच्या समृद्ध वारशाचा सन्मान केला. आशा भोसले आणि...

दोन वर्षानंतरही उरुळी-फुरसुंगी टीपी स्कीमला गती मिळाली नाही | पुणे बातम्या

पुणे : पीएमसी हद्दीतून उरुळी-फुरसुंगीचे विलगीकरण होऊन सुमारे दोन वर्षे उलटूनही या भागांची नगररचना (टीपी) योजना रखडली आहे. पीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले TOI...

गोंधळात टाकणारा फरक : आरोग्य विभागाला पुण्यात डेंग्यूचे ४५२ रुग्ण; PMC फक्त 22 |...

पीएमसीने रुग्णालयांना त्यांचा डेटा सुधारण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत पुणे: शहरातील डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या संख्येत PMC आणि राज्य आरोग्य डेटामधील गोंधळात टाकणारा फरक दिसून...

आषाढी एकादशीनिमित्त बिर्ला मंदिरात श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन; सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना

शहाड दि. २६ ( प्रमोद दळवी )  : देवशयनी आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने उल्हासनगर येथील बिर्ला मंदिरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी...

अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त उल्हासनगरात महिलांसाठी ‘मेनोपॉज जनजागृती व्याख्यान’ उत्साहात संपन्न

उल्हासनगर दि. २६ ( प्रमोद दळवी ) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उल्हासनगर शहर जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा. हरकिरण कौर सोनिया धामी यांच्या...

खजाना येथे दिग्गज आणि तरुण आवाज गझल जिवंत ठेवतात | मुंबई बातम्या

खजाना महोत्सवाच्या रौप्यमहोत्सवी आवृत्तीने गझल प्रकार साजरा केला. दिग्गज आणि तरुण कलाकारांनी मंच सामायिक केला, त्याच्या समृद्ध वारशाचा सन्मान केला. आशा भोसले आणि...

दोन वर्षानंतरही उरुळी-फुरसुंगी टीपी स्कीमला गती मिळाली नाही | पुणे बातम्या

पुणे : पीएमसी हद्दीतून उरुळी-फुरसुंगीचे विलगीकरण होऊन सुमारे दोन वर्षे उलटूनही या भागांची नगररचना (टीपी) योजना रखडली आहे. पीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले TOI...
error: Content is protected !!