Homeताज्या बातम्या१ मे २०२५ पासून बँकिंग, रेल्वे आणि गॅसच्या दरात होणार मोठे बदल

१ मे २०२५ पासून बँकिंग, रेल्वे आणि गॅसच्या दरात होणार मोठे बदल

मुंबई दि.३० : सध्या सुरू होत असलेल्या १ मे २०२५ पासून बँकिंग, रेल्वे आणि गॅस सिलिंडरच्या किमतींसह अनेक क्षेत्रांमध्ये महत्वपूर्ण बदल होणार आहेत. यामुळे आपल्या सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे. यामुळे याबाबत माहिती असणे गरजेचे आहे.

यामध्ये आता भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार, बँक खात्यांशी संबंधित सेवा, एटीएम व्यवहार आणि व्याजदरांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर येणाऱ्या काळात आपल्याला आर्थिक स्थिती मजबूत करावी लागणार आहे. यामध्ये बदल होणार असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. तसेच रेल्वे तिकीट बुंकिंगच्या नियमांमध्येही कडक निर्बंध लागू होत आहेत. गॅस सिलिंडरच्या किमतींचा मासिक आढावा पुन्हा एकदा घरगुती बजेटवर परिणाम करू शकतो. काही दिवसांपूर्वी याचे दर वाढले होते. सध्या पेट्रोलचे दर स्थिर आहेत.

देशातील ११ राज्यांमध्ये क्षेत्रीय ग्रामीण बँकांचे विलीनीकरण होणार असून, यामुळे बँकिंग सेवांमध्ये कार्यक्षमता वाढण्याची अपेक्षा आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने मोफत एटीएम व्यवहारांच्या मर्यादेत बदल केले असून, मर्यादा ओलांडल्यास पैसे काढणे, जमा करणे किंगवा बॅलन्स तपासण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते. तसेच मुदत ठेवी (एफडी) आणि बचत खात्यांवरील व्याजदारांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. यामुळे आगामी काळात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच रेल्वे सेवेत देखील बदल करण्यात आला आहे. रेल्वे प्रवाशांसाठी १ मे २०२५ पासून तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत.

नवीन नियमांनुसार, स्लीपर आणि एसी कोचमध्ये प्रतिक्षा तिकीटावर (वेटिंग लिस्ट) प्रवास करण्यास पूर्णपणे मनाई असेल. तसेच आगाऊ तिकीट बुकिंगचा कालावधी १२० दिवसांवरून ६० दिवसांवर आणला गेला आहे. ज्यामुळे प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी कमी वेळ मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

छत्रपतींच्या सन्मानासाठी संघटनांचा एल्गार: शिवाजी महाराज चौकात उपोषण व आंदोलन

उल्हासनगरदि. २७ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर -३ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपतींच्या सन्मानासाठी आणि चौकातील प्रतिमेच्या संरक्षणासाठी विविध...

महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांचा उल्हासनगरात भाजप युवा मोर्चा आणि महिला आघाडीच्या वतीने...

उल्हासनगर दि २७ ( प्रमोद दळवी ) :  लोकसभेत महिला आरक्षणासंदर्भातील परीसिमन विधेयक काँग्रेसच्या विरोधामुळे मंजूर झाले नसल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चा व महिला...

‘उच्च हाताने’: जिम लीज संपुष्टात आणल्याबद्दल हायकोर्टाने बीएमसीला फटकारले

मुंबई: सेंट मार्टिन रोड, वांद्रे (प.) येथे व्यायामशाळा चालवणाऱ्या ट्रस्टचे अनधिकृत बांधकाम "अत्यंत उच्चास्तव" पद्धतीने केले गेले आहे, असे निरीक्षण नोंदवत, भाडेपट्टा...

अति उष्णतेमुळे उल्हासनगरात बोअरवेल जवळील पाण्याने भरलेल्या सिंटेक्स टाकीचा स्फोट होऊन दोन तुकडे

 उल्हासनगर दि. २७ ( प्रमोद दळवी ): सध्या अति उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. पडत असलेल्या कडक उन्हामुळे रस्त्यावर देखील सुखसुकाट पायाला मिळत आहे....

रेल्वे वाहतूक इन्फ्रा पासून, मेट्रोचे खांब पीएमसीच्या कमाईचे स्त्रोत बनवतात

पुणे: मेट्रो रेल्वेचे खांब शहराच्या हरित सार्वजनिक वाहतुकीच्या सुरळीत कामकाजाला नुसतेच आधार देत नाहीत तर ते पुण्याच्या नागरी तिजोरीतही योगदान देत आहेत.पुणे महानगरपालिकेने (पीएमसी)...

छत्रपतींच्या सन्मानासाठी संघटनांचा एल्गार: शिवाजी महाराज चौकात उपोषण व आंदोलन

उल्हासनगरदि. २७ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर -३ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपतींच्या सन्मानासाठी आणि चौकातील प्रतिमेच्या संरक्षणासाठी विविध...

महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांचा उल्हासनगरात भाजप युवा मोर्चा आणि महिला आघाडीच्या वतीने...

उल्हासनगर दि २७ ( प्रमोद दळवी ) :  लोकसभेत महिला आरक्षणासंदर्भातील परीसिमन विधेयक काँग्रेसच्या विरोधामुळे मंजूर झाले नसल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चा व महिला...

‘उच्च हाताने’: जिम लीज संपुष्टात आणल्याबद्दल हायकोर्टाने बीएमसीला फटकारले

मुंबई: सेंट मार्टिन रोड, वांद्रे (प.) येथे व्यायामशाळा चालवणाऱ्या ट्रस्टचे अनधिकृत बांधकाम "अत्यंत उच्चास्तव" पद्धतीने केले गेले आहे, असे निरीक्षण नोंदवत, भाडेपट्टा...

अति उष्णतेमुळे उल्हासनगरात बोअरवेल जवळील पाण्याने भरलेल्या सिंटेक्स टाकीचा स्फोट होऊन दोन तुकडे

 उल्हासनगर दि. २७ ( प्रमोद दळवी ): सध्या अति उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. पडत असलेल्या कडक उन्हामुळे रस्त्यावर देखील सुखसुकाट पायाला मिळत आहे....

रेल्वे वाहतूक इन्फ्रा पासून, मेट्रोचे खांब पीएमसीच्या कमाईचे स्त्रोत बनवतात

पुणे: मेट्रो रेल्वेचे खांब शहराच्या हरित सार्वजनिक वाहतुकीच्या सुरळीत कामकाजाला नुसतेच आधार देत नाहीत तर ते पुण्याच्या नागरी तिजोरीतही योगदान देत आहेत.पुणे महानगरपालिकेने (पीएमसी)...
error: Content is protected !!