Homeशहर४ कोटी रुपयांच्या गांजा तस्करी प्रकरणातील आरोपी विठ्ठलवाडीचे रहिवासी : गांजा विक्री...

४ कोटी रुपयांच्या गांजा तस्करी प्रकरणातील आरोपी विठ्ठलवाडीचे रहिवासी : गांजा विक्री करणारे त्यांच्या नातेवाईकांवर देखील कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी

  • गांजा विक्री पूर्णतः बंद झालीच पाहिजे शिवसेनेची मागणी

उल्हासनगर दि १८ ( प्रमोद दळवी ) : चार कोटी रुपयांच्या गांजा तस्करी प्रकरणात पोलिसांना मोठे यश आले आहे. गांजा तस्करी प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह दोन जणांना अटक केली असून अटक करण्यात आलेले हे ३ आरोपी विठ्ठलवाडी शास्त्रीनगर झोपडपट्टी परिसरातील रहिवासी आहेत . त्यामुळे विठ्ठलवाडी हा गांजा विक्रीचा मुख्य केंद्र असावा त्यामुळे या आरोपींचे गांजा विक्री करणाऱ्या नातेवाईकांवर देखील पोलिसांनी कारवाई करावी व ही गांजाची विक्री पूर्णपणे बंद करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने परिमंडळ – ४ चे  पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्याकडे केली आहे.

पोलिसांनी नुकताच चार कोटी रुपयांचा गांजा हस्तगत करून त्या तस्करी प्रकरणी मस्के उर्फ शेख या महिलेसह दोन जणांना अटक केली होती. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. इतक्या मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा पोलिसांनी जप्त केल्याने व अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी हे मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विठ्ठलवाडी येथील शास्त्रीनगर झोपडपट्टी परिसरात राहणारे आहेत . या आरोपींना अटक केल्यावर देखील त्या ठिकाणी राजरोसपणे गांजाची विक्री सुरू असल्याचा आरोप शिवसेनेने करत पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांची भेट घेतली. शिवसेनेचे पदाधिकारी व पॅनल क्रमांक १० मधील राहणारे नागरिकांनी एकत्र जमा होऊन पोलीस उपायुक्त यांची भेट घेत यांना अटक करण्यात आलेल्या आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी व आरोपींचे गांजा विक्री करणाऱ्या नातेवाईकांवर देखील कारवाई करावीअशी मागणी केली.

यापूर्वी देखील विठ्ठलवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री होत असल्याची तक्रारी पोलिसांना केल्या होत्या. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर योग्य कारवाई न करता त्यांना सोडून देण्यात आले होते. आणि आता चार कोटी रुपयांचा गांजा पोलिसांनी हस्तगत केल्याने व ते तिन्ही आरोपी विठ्ठलवाडी परिसरात राहणारे असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. या तस्करी प्रकरणात आणखीन कोण कोण आरोपींचा सहभाग आहे त्यांचा देखील शोध घेऊन त्यांना अटक करावी. ही गांजा विक्री पूर्णतः बंद झालीच पाहिजे. विठ्ठलवाडी हा गांजा विक्रीचा केंद्रबिंदू असल्याने पोलिसांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करून इतर आरोपींनाही अटक करावी या मागणीसाठी शिवसेना नगरसेवक राजेंद्र चौधरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व पॅनल क्रमांक १०  मधील नागरिकांनी पोलीस उपायुक्तांकडे मागणी केली. याशिवाय पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी देखील शिवसेनेच्या शिष्टमंडळांना आश्वासन देत आम्ही या घटनेचा सखोल तपास करू व फरार असलेल्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना देखील अटक करू असे  आश्वासन दिले. या घटनेचा पोलीस कसा तपास करीत आहेत याचा देखील माहिती घेण्यात येणार असल्याचे शिवसेना नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी सांगितले

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पावसाळ्यापूर्वी, पीएमआरडीए आयुक्तांचे हिंजवडी आयटी पट्ट्यातील गाळ काढण्याचे, रस्ते दुरुस्तीचे आवाहन

पुणे : पीएमआरडीएचे आयुक्त अभिजित चौधरी यांनी शनिवारी अधिकाऱ्यांना हिंजवडी आणि आसपासच्या परिसरात मान्सूनपूर्व कामांचा वेग वाढवण्याचे निर्देश दिले.या निर्देशांमध्ये नाल्यांचे गाळ काढणे, नैसर्गिक...

13 BMC कंत्राटी शाळेतील शिक्षकांचे पगार 15 वर्षांपासून 5,000 वर अडकले आहेत

मुंबई: ते एकच काम करतात, परीक्षा पास करतात, पण महिन्याला फक्त 5,000 रुपये कमवतात. किमान 15 वर्षांपासून, 13 BMC शाळेतील कंत्राटी शिक्षक...

वित्त विभागाने 6,000 कोटी पुरंदर विमानतळ कर्ज हमी साठी GR जारी केला

पुणे: राज्याच्या वित्त विभागाने शुक्रवारी प्रस्तावित पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनासाठी 6,000 कोटी रुपयांच्या हमीच्या अटींचा तपशील देणारा शासन निर्णय (GR) जारी केला.सुरक्षितता, उत्तरदायित्व कलम आणि...

IPL 2026: आंगकृष्ण रघुवंशी बाद झाल्यामुळे संतापाची लाट उसळली, चाहत्यांनी अंपायरच्या कॉलवर प्रश्नचिन्ह

अंगकृष्ण रघुवंशी (पीटीआय फोटो) मैदानात अडथळा आणल्याबद्दल अंग्क्रिश रघुवंशीच्या वादग्रस्त बाद झाल्यामुळे केवळ कोलकाता नाईट रायडर्सचा डाव हादरला नाही तर सोशल मीडियावरही आग...

तुमचे फुफ्फुस, यकृत, आतडे आणि डोळ्यांना आधार देणारे अन्न

श्वासोच्छवास स्वयंचलित वाटतो, परंतु फुफ्फुसाचे आरोग्य शरीरात काय जाते यावर बरेच अवलंबून असते. प्रदूषण, तणाव आणि संक्रमण वायुमार्गांना त्रास देऊ शकतात. येथेच काही रोजचे...

पावसाळ्यापूर्वी, पीएमआरडीए आयुक्तांचे हिंजवडी आयटी पट्ट्यातील गाळ काढण्याचे, रस्ते दुरुस्तीचे आवाहन

पुणे : पीएमआरडीएचे आयुक्त अभिजित चौधरी यांनी शनिवारी अधिकाऱ्यांना हिंजवडी आणि आसपासच्या परिसरात मान्सूनपूर्व कामांचा वेग वाढवण्याचे निर्देश दिले.या निर्देशांमध्ये नाल्यांचे गाळ काढणे, नैसर्गिक...

13 BMC कंत्राटी शाळेतील शिक्षकांचे पगार 15 वर्षांपासून 5,000 वर अडकले आहेत

मुंबई: ते एकच काम करतात, परीक्षा पास करतात, पण महिन्याला फक्त 5,000 रुपये कमवतात. किमान 15 वर्षांपासून, 13 BMC शाळेतील कंत्राटी शिक्षक...

वित्त विभागाने 6,000 कोटी पुरंदर विमानतळ कर्ज हमी साठी GR जारी केला

पुणे: राज्याच्या वित्त विभागाने शुक्रवारी प्रस्तावित पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनासाठी 6,000 कोटी रुपयांच्या हमीच्या अटींचा तपशील देणारा शासन निर्णय (GR) जारी केला.सुरक्षितता, उत्तरदायित्व कलम आणि...

IPL 2026: आंगकृष्ण रघुवंशी बाद झाल्यामुळे संतापाची लाट उसळली, चाहत्यांनी अंपायरच्या कॉलवर प्रश्नचिन्ह

अंगकृष्ण रघुवंशी (पीटीआय फोटो) मैदानात अडथळा आणल्याबद्दल अंग्क्रिश रघुवंशीच्या वादग्रस्त बाद झाल्यामुळे केवळ कोलकाता नाईट रायडर्सचा डाव हादरला नाही तर सोशल मीडियावरही आग...

तुमचे फुफ्फुस, यकृत, आतडे आणि डोळ्यांना आधार देणारे अन्न

श्वासोच्छवास स्वयंचलित वाटतो, परंतु फुफ्फुसाचे आरोग्य शरीरात काय जाते यावर बरेच अवलंबून असते. प्रदूषण, तणाव आणि संक्रमण वायुमार्गांना त्रास देऊ शकतात. येथेच काही रोजचे...
error: Content is protected !!