Homeशहरउल्हासनगर महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ : २ दिवसात ८८२ नामनिर्देशन पत्रांची...

उल्हासनगर महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ : २ दिवसात ८८२ नामनिर्देशन पत्रांची विक्री : एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही

उल्हासनगर दि.२४ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेला आहे. त्या अनुषंगाने उल्हासनगरात २३  डिसेंबर २०२५  पासून शहरातील ६ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात उमेदवारांना नामनिर्देशन पत्रांची विक्री व उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

६  निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून २३  डिसेंबर व २४ डिसेंबर या दोन दिवसात तब्बल ८८२ उमेदवारांना नामनिर्देशन पत्रांची विक्री करण्यात आली आहे. याशिवाय या दोन दिवसात एकही उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला नसल्याची माहिती उल्हासनगर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त( निवडणूक ) गणेश शिंपी यांनी दिली आहे. नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची अंतिम तारीख ३०  डिसेंबर २०२५  अशी आहे.

उल्हासनगर शहरातील ६  निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय असून २३  डिसेंबर ते २४  डिसेंबर २०२५ रोजी पासून निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १) यामध्ये ११७ नामनिर्देशक पत्रांची विक्री, क्रमांक – २  मध्ये ९५ नामनिर्देशन पत्रांची विक्री, क्रमांक -३ मध्ये १३७ नामनिर्देशन पत्राची विक्री. क्रमांक -४ मध्ये – १२३  नामनिर्देशन पत्राची विक्री, क्रमांक -५ मध्ये १९४ नामनिर्देशक पत्राची विक्री व क्रमांक -६  मध्ये २१६  नामनिर्देशन पत्राची विक्री असे एकूण ६  निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातून ८८२ नामनिर्देशक पत्रांची आजपर्यंत विक्री झाली आहे. दोन दिवसात एकही उमेदवाराचा अर्ज दाखल झाला नसून नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा अंतिम दिनांक ३०  डिसेंबर २०२५ असा आहे. बहुतेक उमेदवार निवडणूक साठी लागणारे कागदपत्रांची जमवाजवी करण्यात व्यस्त असून २६  डिसेंबर पासून निवडणुकी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया जोरात सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सेना (यूबीटी) एमएलसीने 90 कोटी रुपयांच्या विक्रोळी एफओबी निविदेत हेराफेरी आणि कार्टेलायझेशनचा आरोप केला...

मुंबई: शिवसेनेचे (UBT) आमदार अनिल परब यांनी रविवारी 90 कोटी रुपयांच्या विक्रोळी एफओबी निविदेत मोठ्या प्रमाणात हेराफेरी आणि कार्टेलायझेशनचा आरोप केला. परब...

AFMC डॉक्स पुणे कँट हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया काळजी वाढवतात

पुणे: सरदार वल्लभभाई पटेल पुणे कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटलने आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज (एएफएमसी) ने आपले विशेष डॉक्टर सुविधेवर तैनात केल्यानंतर शेकडो रुग्णांसाठी...

ब्रह्मांड, ठाणे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि...

ठाणे दि १९ : दिनांक १३ रोजी रात्री साडेअकरा वाजता आतिषबाजी करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार...

IPL 2026: जोफ्रा आर्चरने KKR विरुद्ध इतिहास रचला, फक्त दुसरा गोलंदाज ठरला…

जोफ्रा आर्चरने दुस-या डावातील पहिल्या चेंडूवर फटकेबाजी करत रविवारी ईडन गार्डन्सवर कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या IPL 2026 सामन्यात मोहम्मद...

सुंदर इंडो-अरबी आणि पर्शियन बाळाची नावे भारतीय कुटुंबांमध्ये शांतपणे वापरली जातात

बाळाची नावे अनेकदा शांतपणे पसरतात, जास्त लक्ष न देता. आजी-आजोबांच्या माध्यमातून, जुन्या कवितांची पुस्तके, कौटुंबिक कथा, तर कधी फक्त आवाजातून. बऱ्याच भारतीय घरांमध्ये, इंडो-अरबी...

सेना (यूबीटी) एमएलसीने 90 कोटी रुपयांच्या विक्रोळी एफओबी निविदेत हेराफेरी आणि कार्टेलायझेशनचा आरोप केला...

मुंबई: शिवसेनेचे (UBT) आमदार अनिल परब यांनी रविवारी 90 कोटी रुपयांच्या विक्रोळी एफओबी निविदेत मोठ्या प्रमाणात हेराफेरी आणि कार्टेलायझेशनचा आरोप केला. परब...

AFMC डॉक्स पुणे कँट हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया काळजी वाढवतात

पुणे: सरदार वल्लभभाई पटेल पुणे कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटलने आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज (एएफएमसी) ने आपले विशेष डॉक्टर सुविधेवर तैनात केल्यानंतर शेकडो रुग्णांसाठी...

ब्रह्मांड, ठाणे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि...

ठाणे दि १९ : दिनांक १३ रोजी रात्री साडेअकरा वाजता आतिषबाजी करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार...

IPL 2026: जोफ्रा आर्चरने KKR विरुद्ध इतिहास रचला, फक्त दुसरा गोलंदाज ठरला…

जोफ्रा आर्चरने दुस-या डावातील पहिल्या चेंडूवर फटकेबाजी करत रविवारी ईडन गार्डन्सवर कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या IPL 2026 सामन्यात मोहम्मद...

सुंदर इंडो-अरबी आणि पर्शियन बाळाची नावे भारतीय कुटुंबांमध्ये शांतपणे वापरली जातात

बाळाची नावे अनेकदा शांतपणे पसरतात, जास्त लक्ष न देता. आजी-आजोबांच्या माध्यमातून, जुन्या कवितांची पुस्तके, कौटुंबिक कथा, तर कधी फक्त आवाजातून. बऱ्याच भारतीय घरांमध्ये, इंडो-अरबी...
error: Content is protected !!